Posts

सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?

Image
सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?   Feb 28, 2019   "सदर लेख 26 ते 28 फेब्रुवारी 2019 या काळात व्हॉट्सअप व फेसबुकवरून व्हायरल झालेला आहे. भाजप सरकारच्या काळात हिंदुत्ववादी शक्ती आपले व आपल्या तथाकथित नेत्यांचे उदात्तीकरण करीत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी काडीमात्र संबध नसलेल्या संघटकांना स्वातंत्र्य लढ्याशी जोडले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावरकरांना देशभक्त ठरवून त्यांची व्यक्तिपूजा केली जात आहे. मुळात उपलब्ध कागदपत्राच्या आधारे अनेक नवनवीन खुलासे बाहेर आलेले आहेत. सदर बाब लक्षात घेऊन आम्ही हा लेख पुनर्प्रकाशित करीत आहोत. वेगळी मांडणी असणारा हा लेख आम्ही नजरिया वाचकासाठी देत आहोत. लेखातील मतांशी व युक्तिवादांशी  नजरिया  परिवार सहमत असेल असे नाही. सदर लेखाच्या मजकूराची सर्वस्वी जबाबदारी ही लेखिकेचीच आहे. व्हायरल लेख असल्याने  नजरिया परिवाराने हा लेख वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या पलीकडे नजरिया परिवाराचा या आशयाशी संबध असावाच असे नाही." आजचा दिवस (26 फेब्रुवारी) वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी. आज सावरकरभक्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. त्यांनी क...

संत अमाई माता

Image
🚩 🚩 श्रावण शुद्ध एकादशी संत अमाई माता पुण्यतिथी. 🚩 🚩 जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या घराण्यातील मुळ पुरुष माऊली ज्ञानदेवांच्या समकालीन असणारे विश्वंभरबुवा यांच्या पत्नी अमाई यांची आज पुण्यतिथी. विश्वंभरबुवा आणि मुले हरी व मुकुंद यांच्या पश्चात आपल्या श्री क्षेत्र देहूच्या देऊळवाड्यातील कुळदैवत, कुळधर्म आणि कुळाचार जतन करून स्वयंभू विठ्ठल- रूक्मिणीची निराधार आयुष्य व्यतीत करून सेवा करणाऱ्या एक दुर्लक्षीत स्त्री संत अमाई माता. विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा॥ त्यांची दोन मुले थोरले हरी आणि धाकटे मुकुंद. त्यांनी आपला व्यवसाय सांभाळुन आणि कुळधर्म,कुळदैवताचे जतन करून पांडुरंगाची मनोभावे सेवा करावी अशी अमाई मातेची मनस्वी इच्छा होती. माझ्या वडीलांची मिरासी गा देवा | तुझी चरणसेवा पांडुरंगा॥ परंतू त्या उभयतांनी मुळचा क्षात्रधर्म स्वीकारून तत्कालीन बलाढ्य देवगिरीच्या हरपाल राय यादव यांच्या पदरी सरदार म्हणून पदभार स्विकारला. दोघेही पुत्र दुर असल्यामुळे अमाई मातेला आपल्या देऊळवाड्यातील विठ्ठलाची परंपरागत सेवा करणे क्रमप्राप्त होते. अमाई निष्काम चित्तीI काही न मागे ध...

9 Forts That Prove Shivaji Maharaj Was The Greatest Ruler Maharashtra Ever Had

Image
9 Forts That Prove Shivaji Maharaj Was The Greatest Ruler Maharashtra Ever Had May 1, 2016 Shivaji Maharaj was attributed to have had a control of almost 360 forts in his reign... Shivaji Maharaj, Maharashtra’s greatest warrior king known for his excellent military and guerilla warfare, is often cited as Maharashtra’s pride. His well-executed administration along with strategic planning, led him to a road of victories. He was the pioneer of building India’s first-ever navy to protect Maharashtra’s coast. Adulated for his tactical governance, disciplined military, kindness and high respect for women, Shivaji Maharaj was attributed to have had a control of almost 360 forts in his reign in Marathwada. As you meander through the Western Ghats and the Konkan Coast, you will see mountains crowned with fortifications and beautiful fortresses floating over the Arabian Sea. Most of them lay neglected and unattended. Pledge to take care of these forts as they are all Maharashtra’s pride. Jai Jai...

महाराष्ट्राचा इतिहास

Image
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रातील  नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा  रामायण ,  महाभारत  इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला  महाराष्ट्राचा इतिहास  इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य,  सातवाहन , वाकाटक, चालुक्य,  राष्ट्रकूट , देवगिरीचे  यादव , अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक,  पोर्तुगीज ,  विजापूर ,  मोगल ,  मराठा ,  हैदराबादचा   निजाम ,  इंग्लिश लोक , इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते. महाराष्ट्र राज्य:नकाशा प्राचीनकाळ संपादन करा नावाचा उगम संपादन करा महाराष्ट्राला  ऋग्वेदामध्ये  "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे.  अशोकाच्या  काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे  ह्युएनत्संग  व इतर प्रवाशांच्या न...

अयोध्या : बुद्धकालीन साकेत

अयोध्या : बुद्धकालीन साकेत नोव्हेंबर ०५, २०१५ रामायणात रामाचे राज्य हे अयोध्येत होते असे सांगितले जाते त्याचा एक भाग म्हणून अयोध्या आहे हि सरयू नदीच्या काठावर आहे असे सांगितले जाते पण याच अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आले होते आता हि अयोध्या नेमकी काय कशी झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत इ सन पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने  रघुवंश नावाचे महाकाव्य लिहिले पण हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असे उल्लेख करतो त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान त्यावेळी बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ?  यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या  बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागाला होता ती जनपदे अशी होती  काशी कोसल अंग मगध वज्जि मल्ल चेदी वत्स क्रुरु पंचाल मत्स्य सुरसेन अस्सक अवंती गंधार आणि कम्भोज  यामध्ये अनेक शहरे आणि निगम  व गावे  होती परंतु महानगरे फक्त सहा होती ती अशी चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोशांबी आणि वाराणशी  अ...