Posts

Showing posts from August, 2020

अयोध्या : बुद्धकालीन साकेत

अयोध्या : बुद्धकालीन साकेत नोव्हेंबर ०५, २०१५ रामायणात रामाचे राज्य हे अयोध्येत होते असे सांगितले जाते त्याचा एक भाग म्हणून अयोध्या आहे हि सरयू नदीच्या काठावर आहे असे सांगितले जाते पण याच अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आले होते आता हि अयोध्या नेमकी काय कशी झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत इ सन पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने  रघुवंश नावाचे महाकाव्य लिहिले पण हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असे उल्लेख करतो त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान त्यावेळी बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ?  यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या  बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागाला होता ती जनपदे अशी होती  काशी कोसल अंग मगध वज्जि मल्ल चेदी वत्स क्रुरु पंचाल मत्स्य सुरसेन अस्सक अवंती गंधार आणि कम्भोज  यामध्ये अनेक शहरे आणि निगम  व गावे  होती परंतु महानगरे फक्त सहा होती ती अशी चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोशांबी आणि वाराणशी  अ...

‘डाक बंगले’ – असा आहे त्यांचा रोचक इतिहास

Image
‘डाक बंगले’ – असा आहे त्यांचा रोचक इतिहास जरा हटके ,  सर्वात लोकप्रिय  / By  मानसी टोकेकर   /  इतिहास ,  डाक बंगला ,  तथ्य ,  रोचक  /  May 3, 2020 भारतामध्ये ब्रिटीशांची सत्ता असतानाच्या काळामध्ये अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या लहान लहान गावांमध्ये नोकरीनिमित्त बदल्या होत असत. त्यावेळी त्यांना राहण्यासाठी त्या त्या गावांमध्ये ‘डाक बंगले’ असत. आडबाजूला, निबिड प्रदेशामध्ये असलेल्या खेडेगावांमध्ये राहण्यासाठी आलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी, हे डाक बंगले त्यांचे निवासस्थान, त्यांचे कार्यालय आणि मनोरंजनाचे ठिकाण असे. या व्यतिरिक्त इतर पर्याय उपलब्ध नसे. पण मुळात प्रश्न हा, की हे डाक बंगले मुद्दाम इतक्या आडगावांमध्ये का बांधले जात असत? यामागे ही काही कारणे आहेत. ‘डाक’ हा शब्द मुळचा उर्दू असून, याचा अर्थ टपाल किंवा पोस्ट असा आहे. ‘ब्रिटीश इंडियन पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट’ च्या अंतर्गत पोस्ट खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे डाक बंगले बांधविले गेले होते. तसेच काही कामांच्या निमित्ताने जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना अगदी आडबाजूच्य...

शहजादा सलीमची प्रेयसी अनारकली – सत्य की कल्पना?

Image
शहजादा सलीमची प्रेयसी अनारकली – सत्य की कल्पना? जरा हटके ,  सर्वात लोकप्रिय  / By  मानसी टोकेकर   /  अनारकली ,  तथ्य ,  रोचक  /  August 4, 2019 १९६०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलीपकुमार आणि मधुबाला अभिनीत ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाने  ♨️ मुघल सम्राट अकबराचा पुत्र सलीम (जहांगीर ) आणि दरबारची नर्तकी असलेल्या अनारकलीची प्रेमकहाणी घराघरात पोहोचविली.  पण ही प्रेमकहाणी खरोखरीच घडली, की ही निव्वळ एक कल्पना आहे, यावर गेली अनेक वर्षे चर्चा होत आल्या आहेत. अनारकली नामक नर्तकी खरोखरच अस्तित्वात होती का, तिचे आणि सलीमचे असलेले प्रेमसंबध मुळीच मंजूर नसल्याने तिला सम्राटाच्या आज्ञेवरून खरोखरीच भिंतीमध्ये चिणून मारले का, या प्रश्नांचे उत्तर कदाचित तुम्हाला थक्क करून सोडेल. यामागचे वास्तव शोधण्याच्या प्रवासाची सुरुवात आपल्याला सध्या पाकिस्तानात असलेल्या लाहोरपासून करायला हवी. या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक अतिशय साधेसेच, मुघलकालीन समाधीस्थळ आहे. हे समाधीस्थळ ‘ अनारकलीचा मकबरा ’ या नावाने ओळखले जात असून, याच्या आसपास वसलेल्या बाजारपेठेला देखील...

मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास!

Image
मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास! मीठ हा आज सर्वांना अतिपरिचयामुळे अत्यंत सामान्य वाटणारा पदार्थ...पण मीठाखेरीज माणुस जगू शकत नाही...त्यामुळेच मीठाचा शोध हा मानवी संस्क्रुतीतील सर्वात महत्वाचा क्रांतीकारी टप्पा मानला जातो. मनुष्य लाखो वर्षांपुर्वी जेंव्हा शिकारी मानव होता त्या काळात शरीरातील मीठाची गरज भागवण्यासाठी तो शिकार केलेल्या प्राण्याचे प्रथम रक्त पिवून शरीरातील मीठाची गरज भागवत असे अथवा लवणयुक्त माती खात असे. पुढे उपलब्ध असेल तेथील खनीज मीठ (सैंधव) वापरात आणले गेले. अशा मीठाच्या नैसर्गिक खाणी मुळात कमी असल्याने अर्थात ते प्रचंड महाग असे. एके काळी सोन्यापेक्षाही अधिक किंमत मीठाला मिळत असे. मीठामुळे जगात अनेक युद्धे झालेली आहेत. साम्राज्ये बनली आहेत गडगडली आहेत. जगातील सर्वात प्राचीन व्यापार हा मीठाचा होता. मीठ उपलब्ध असलेल्या प्रदेशांवर स्वामित्व स्थापित करण्यासाठी घनघोर युद्धे होत असत. आपल्याला आता सिल्क रुट्स माहित आहेत, पण जगातील व्यापारी मार्ग प्रचीन काळी साल्ट रुट्स (मीठमार्ग) म्हणुन ओळखले जात. रोममद्धे तर सैनिकांना पगार मीठाच्या रुपातच दिला जात असे, त्यामुळेच आज...

जेंव्हा पुरुष "सता" जात होते....

जेंव्हा पुरुष "सता" जात होते.... शिर्षक वाचुन आश्चर्य वाटले असेल. स्त्रीयांनी पतिनिधनानंतर सती जाण्याची (वा बळजबरीने घालवण्याची) रीत आपल्या देशात होती हे सर्वांनाच माहित आहे. परंतु दहाव्या शतकात निदान कोकणात तरी पुरुष "सता" जायचे हे मी आज अल मसुदी य अरबी प्रवाशाच्या "मीडोज ओफ गोल्ड" या प्रवासवर्णनात वाचले आणि चकितच झालो. अर्थात ही "सता" पत्नी मेली म्हणुन जात नसून अक्षरशा स्वेच्छेने जायचा.  मसुदीने चेऊलला सन ९१५-१६ च्यादरम्यान भेट दिली होती. त्यवेळी चेऊल बंदर अत्यंत प्रसिद्ध होते व चेऊल आयात-निर्यात व्यापाराचे फार मोठे केंद्र म्हणुन जगभर गाजत होते. कोकण भागात बराच फिरुन मसुदी मग सिंधला निघुन गेला. त्याने जवळपास १५ ग्रंथ लिहिले, पण त्यातील गाजलेला मी वर उल्लेख केलेला ग्रंथ. त्याने दिलेली माहिती अशी-  तो म्हणतो त्याने भेट दिली तेंव्हा कोकणात स्वत:ला (फक्त पुरुष) जाहीरपणे समारंभपुर्वक जाळुन घेण्याची प्रथा सर्व-सामान्य होती. अर्थात त्यासाठी त्या व्यक्तीला राजाची अनुमती घ्यावी लागे. राजाने अनुमती दिल्यानंतर गांवात (वा नगरात) चिता रचली जाई. "सत्या...

ऐसी अक्षरे" या जातीयवादी संस्थळावर बंदीची मागणी...

ऐसी अक्षरे" या जातीयवादी संस्थळावर बंदीची मागणी... "आपण यांचं मीठ खाल्लय" हा माझा आगरी समाजाचा इतिहास सांगणारा लेख दै. नवशक्तीत प्रकाशीत झाला होता. हा व अन्य विणकर, शिंपी, डहर उर्फ ढोर या जातींचाही इतिहास सांगनारे लेख मी नुकतेच ऐसी अक्षरे ( aisiakshare.com )  या एका सुबुद्ध व्यक्तींनी चालवलेल्या विचारी म्हणवणा-या संस्थळावर प्रकाशित केले होते. लेख जेंव्हा प्रसिद्ध केला जातो तेंव्हा त्यावर वाचकांची टीका-टिप्पण्णी अपरिहार्य अशीच असते. किंबहुना तीच अपेक्षीत असते. त्यातुन विषय पुढे जायला मदत होत असते. परंतु या संस्थळावर जो जातीयवादाचा भयंकर पगडा आहे तो पाहता अशी संस्थळे ही समाजविघातक आहेत हे लक्षात येईल. माझ्यावर व्यक्तिगत टिका मी समजु शकतो. जातीय झुंडशाहीची ती एक अपरिहार्य अवस्था असते. कंपु करून संस्थळावरील आपलाच हक्क अबाधीत ठेवायचा असे लोक प्रयत्न करनारच. कोणत्याही लेखकाने लिहिलेल्या (स्व-कंपुतील नसलेल्या) लेखकाच्या प्रतिपादनाकडे लक्ष न देता त्याची शैली कशी आहे व कशी असायला हवी याचेच चर्वितचर्वण करण्यात अशांना रस असतो. हेतु साधा असतो तो हा कि इतरांना नाउमेद करणे. माझा मुद्द...

ग्रीस

Image
ग्रीस यूनान  हा  दक्षिण युरोपातील   भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक  देश  आहे. बाह्य जगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीस मध्ये हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. (Ελληνική Δημοκρατία,  Ellīnikī́ Dīmokratía ,  [e̞liniˈkʲi ðimo̞kɾaˈtia] ), [१] . प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही [२] ,  ऑलिंपिक खेळ , पाश्चिमात्य नाट्यकला [३]  व तत्त्वज्ञान [४]  यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे. यूनान   Ελληνική Δημοκρατία हेलेनिक प्रजासत्ताक ध्वज चिन्ह ब्रीद वाक्य:  "एलेफ्थेरिआ इ थानातोस" (अर्थ: स्वातंत्र्य किंवा मरण) राष्ट्रगीत:  इम्नोस इस तिन एलेफ्थेरिआन (अर्थ: स्वातंत्र्याचे गीत) यूनानचे जागतिक नकाशावरील स्थान राजधानी (व सर्वात मोठे शहर) अथेन्स अधिकृत भाषा ग्रीक  -  राष्ट्रप्रमुख कारोलोस पापुलियास  -  पंतप्रधान अलेक्सिस त्सिप्रास  - {{{नेता_वर्ष१}}} {{{नेता_नाव१}}}...